लखमापूर : कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक घरातून कांदा गायब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता विविध हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक वर्गाला कांद्याऐवजी कोबी व मुळा यांना देण्यासाठी पसंती दिली आहे. ...
नांदगाव : मानवधन संस्थेतर्फे कर्मयोगी डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. ...
लोहोणेर : माजी आमदार जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, राघोनाना आहिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळ ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आळवंड येथे आठ दिवसांपूर्वीच बसवलेले रोहित्र जळाल्याने दोन दिवसांपासून आळवंड गाव अंधारात आहे. विजेचा अतिरिक्त दाब वाढल्याने विद्युत रोहित्रावर ताण पडून रोहित्र नादुरुस्त झाले. परिणामी गावाला गेल्या दोन दिवसांपासून अं ...
सिन्नर: नगरपरिषदेच्या प्रतिनिधी म्हणून नगरसेविक सौ.सुजाता अमोल भगत यांची सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र अध्यक्ष कृष्णाजी भगत, कार्यवाह हेमंत वाजे यांनी भगत यांना दिले आहे. ...
मोगल यांनी दागिण्यांइतकी २० लाखांची रक्कम भारतीय सेनेला पाठवून आपले देशप्रेम व भारतीय सेनेविषयी असलेली कृतज्ञतेची आणि अभिमानाची भावना अनोख्या पध्दतीने दाखवून दिली आहे. ...
नाशिक- अन्न, वस्त्र निवाऱ्या इतकीच इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. लाॅकडाऊनमध्ये तर त्याचे महत्व अधिक अधोरेखीत झाले आहे. मात्र, इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम देखील समोर आले आहेत. आजार आणि मानवी स्वभावातील बदल तर आहेच परंतु त्यातून मनुष्यबळाच्या उत्प ...