रामटेकच्या रणभूमीत भोसले घराण्याला मतदारांनी डोक्यावर घेतल्याचा इतिहास आहे. १० व्या आणि १२ व्या लोकसभेत भोसले घराण्याला काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत प्रतिनिधित्व मिळाले. ...
आम्ही खूप सामान्य लोक. तसा प्रत्यक्ष आमचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पण रस्त्यावर पोट भरणाऱ्यांना सुरक्षितता हवी एवढे मात्र वाटते, असे मत नागपुरातील भाजी विक्रेते रमेश काळमेघ यांनी व्यक्त केले आहे. ...
काटोल विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी शिवसेनेने दंड थोपटले आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येत असल्याने पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार सेनेचाच असला पाहिजे, अशी भूमिका या मतदार संघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ...
यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे. ...
डिजिटल इंडियाचा नारा दिला जात आहे. भविष्याची ती गरजच आहे. परंतु डिजिटल इंडियाचे स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नियोजन करण्याची गरज आहे असे मत मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी व्यक्त केले. ...
आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राजकीय नेत्यांचे फोटो वा पक्षाचा प्रचार होईल अशा जाहिरातीचे बॅनर्स, होर्डिग काढण्याचे आदेश दिले. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मनी पॉवर’चा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला अशाप्रकारचे आरोप मोठ्या प्रमाणावर झाले. यंदा निवडणूक आयोगाने आर्थिक स्वरूपाच्या आचारसंहिता भंगाचे गुन्हे तसेच ‘मनी पॉवर’वर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ...