नागपुरात भाजपाचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडून भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गडचिरोली मतदारसंघात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले डॉ ...
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल या भंडारा- गोंदियातून लोकसभेच्या रिंगणात उतरतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पटेल यांनी या चर्चेला एकप्रकारे पूर्णविराम दिला आहे. माझ्या कुटुंबातून फक्त मीच लढणार, माझ्याशिवाय कुणीह ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याविरोधात विद्यार्थी संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ‘गांधीगिरी’ केली. बैठकीस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आपला पदभार ग्रहण करत असताना विद्यापीठात ‘ओपन डोअर पॉलिसी’ असेल असा दावा केला होता. मात्र कुलगुरूंनी पत्रकारांनाच विद्यापीठात प्रवेशाला मज्जाव केल्याचे चित्र बुधवारी ...
३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव ...
मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस् ...
एमडी तस्करीमध्ये सामील टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हेशाखेच्या एका खबऱ्याची गुंडांनी धुलाई करून लुटले. नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा मुख्य सूत्रधार मधु अग्रवाल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर संयुक्त तपासणी पथके सज्ज करण्यात आली असून अवैधपणे वाहतूक, दारू तसेच तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक विभाग कामाला लागला आहे. यासाठी शहर व जिल्ह्यात ४० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. यात महापालिकेतील १४०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...
लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यासाठी तयार आहेत. मात्र एक काळ होता जेव्हा अवघ्या ४० हजार रुपयांत निवडणूक लढली जायची. ...