नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. ...
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मलेरियाच्या निदानासाठी १ लाख ८७हजार ५११ रक्त नुमने घेण्यात आले. यात डेंग्यूचे ४९० रुग्ण आढळले असून त्यातील २०९ रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाल्याची माहिती हत्तीरोग व हिवताप रोग नियंत्रण अधिकारी जयश् ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. ...
सोशल मीडियाचा वापर दुधारी शस्त्रासारखा असल्याने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार उमेदवारांच्या प्रचाराचा रोजचा अहवाल तयार केला जात आहे. यासाठी सायबर सेलची यंत्रणा कामी लागली असून हा अहवाल दरररोज सायंकाळी निवडणूक आयोगाकडे जात आहे. ...
लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी गडकरींविरुद्ध लढा दिला होता. गडकरी आणि पटोले यांचे संबंध चांगले होते. त्याचप्रमाणे आशिष देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही मैत्रीपूर्ण आहे. परंतु, निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकल ...
लोकांना आपले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संविधान घराघरात पोहचविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ हा त्यांचा नारा आहे. ...