‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) कोरोना विषाणूचा ‘कोविड १९’साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे काढली आहेत. यात प्रत्येक न्युमोनिया रुग्णांची व ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये साध्या सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळून आली त्यांचे नमुने तपासण्याच्या स ...
चालू आर्थिक वर्षातील अनुदानाशी निगडित देयके स्वीकारण्यासाठी सोयिस्कर अंतिम तारीख ठरविण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी लेखा व कोषागार विभागाचे संचालक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव (लेखा व कोषागार) यांना दिला. ...
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले. ...
कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी वकिलांच्या संघटनांनी गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. ...
रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे रेल्वेचे ७ कर्मचारी मुंबईला तर ४० कर्मचारी नवी दिल्ली येथे अडकून पडले होते. दरम्यान हे कर्मचारी गुरुवारी केरळ एक्स्प्रे्रेस आणि थिरुकुरल एक्स्प्रेसने आपापल्या गावाकडे निघून गेले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे. ...
मुलीची परीक्षा सुरू असतानाच कुटुंबातील अचानक आलेल्या प्रसंगामुळे मुलीला सोडून आईवडिलांना आपल्या गावी जावे लागले. नेमके याचवेळी कोरोना विषाणूच्या उद्रेकाने देशातील शहरे लॉकडाऊन झाली. ...
सध्या आवश्यक सर्जिकल मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरवरील जीएसटी एक वर्षासाठी रद्द करून, ग्राहकांना फायदा देण्याची मागणी चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ऑफ ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे केली आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात बंदिस्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी डाक विभाग समोर आला आहे. यापुढे पोस्टमन या गरजवंतांना ५००० रुपयापर्यंतची रक्कम घरी पोहचवतील. ...