आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते ...
राज्यात व केंद्रातील सत्तेत सहभागी असतानाही, भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित जागा दिलेल्या नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे ...
ज्येष्ठ नेते अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याला सुरक्षेअभावी सोमवारी न्यायालयात हजर करण्यास कारागृह अधीक्षकांनी ...
आठवड्यापूर्वी जन्मलेले अस्वलाचे पिल्लू येथून दहा किमी अंतरावरील हरी आमराईनजीक रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास चिखलदऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिसले ...
प्रवाशांना तिकीटासाठी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) टोलभरणाही डिजिटल होणार आहे ...
राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे ...