आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आठवड्यापूर्वी जन्मलेले अस्वलाचे पिल्लू येथून दहा किमी अंतरावरील हरी आमराईनजीक रस्त्यावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास चिखलदऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिसले ...
प्रवाशांना तिकीटासाठी स्वाईप मशिन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) टोलभरणाही डिजिटल होणार आहे ...
राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे ...
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतील खर्च विषयक बाबींवर करडी नजर ठेवली जात असून त्यासाठी आयकर आणि विक्रीकर विभागाकडील अधिकाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे. ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. ...
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेत औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे ...