एका महिलेच्या पतीचे वकीलपत्र घेऊन कोर्टात लढून त्याला तुरूंगातून सोडवून देतो असे सांगून १५ हजार रुपये घेतल्यानंतर प्रत्यक्ष काहीच केले नसल्यामुळे .......... ...
गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पºहे सुकू लागले आहे. पावसाअभावी शेतकºयांचे रोवणे खोळंबल्यामुळे शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...
शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला. ...
१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. ...
मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी ...