महसूल विभागानंतर सर्वात महत्त्वाचा गणल्या जाणा-या वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तर क्षेत्रीय वनाधिका-यांची अनेक पदे रिक्त असल्याने वन्यजीव आणि जंगल संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून बहुतांश ठिकाणी वन्यजीव व मानव संघ ...
परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, ...
जप्त केलेले वाळूचे टिपर राजूर येथून तहसील कार्यालयात घेऊन जात असलेल्या २ तलाठ्यांचे वाळू माफियांनी अपहरण केले व त्यांना धावत्या गाडीतून ढकलत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी ८ च्या दरम्यान जवखेडा ठोंबरे जवळ झालेल्या या थरारक घटनेत दोन्ही तलाठी स ...
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य करताना, 'आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही' असं प्रत्युत्तर दिलं. ...
आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मनी आणि मुनीच्या जोरावर बहुमत मिळविल्याचा आरोप करीत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी त्याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. ...
अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेमध्ये अभूतपूर्व राडा झाल्याची घटना रविवारी घडली. बँकेच्या अध्यक्षांसह राडेखोर दहा शिक्षकांना पोलिसांनी अटक केली ... ...