वाघाने सात जणांचा बळी घेतल्याने राळेगावसह तीन तालुक्यातील नागरिक कमालीचे दहशतीखाली आहे. या परिसरातील वन्यप्राणीग्रस्तांची बैठक सखी (ता.राळेगाव) येथे घेण्यात आली. ...
रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम होणार आहे. ...
वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकºयाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. माजी आमदार दादाराव केचे, डीएफओ एच.के. त्रिपाठी, आरएफओ अमोल चौधरी यांच्या .... ...
देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. ...
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या नगर नियोजन पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी वर्धा जिल्ह्याची निवड करून आठही तालुक्यातील गावातील नागरिक,.... ...
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो नतमस्तक झाला, त्याचे दारिद्र्यपण कायमचे संपल्याचे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक आणि व्याख्याते अमोल मिटकरी यांनी रविवारी किल्ले रायगडवर बोलताना केले. ...
जवळील ग्राम खैरी येथील धान उत्पादक प्रकल्पाला अधीक्षक कृषी अधिकारी यांनी भेट दिली. मंदा गावळकर यांनी लावलेल्या प्रकल्पाची दखल घेताना प्रत्यक्ष शेतावर जाऊन ... ...