दस-याला सीमोल्लंघन करून सत्तेतून बाहेर पडण्याचे नगारे शिवसेनेने वाजविले असले तरी प्रत्यक्षात तो पक्ष सरकारमधून बाहेर पडणार नाही आणि सत्तेतच राहणार आहे, असे संकेत मंगळवारी ‘मातोश्री’वरील बैठकीतून मिळाले. ...
खंडणीच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह मुमताज इजाज शेख आणि इसरार अली जमील सय्यद यांची मंगळवारी हवाला रॅकेट, अवैध संपत्तीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली. ...
मंत्रिमंडळात फेरबदल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना फारसे विश्वासात घेतले नाही. विनय सहस्रबुद्धे व राम माधव यांना मंत्रिपद न दिल्याने नाराजी आहे. ...
कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांच्या निर्मितीला होणा-या विलंबाबाबत नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. युद्धनौका आणि पाणबुड्यांना विलंब झाल्यास निर्मितीचा खर्च वाढतो. ...
भायखळा करागृहातील कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी अखेर मंगळवारी गुन्हे शाखेने किल्ला कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केले असून त्यात जेलर मनीषा पोखरकर हिच्यासह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगांवकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सहा जणांवर हत्या, गुन्ह ...
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनावर शासन वार्षिक ९२६ कोटी रुपये खर्च करते. नुकत्याच जाहीर केलेल्या मानधनवाढीसाठी साधारण ३११.३३ कोटी रुपये लागणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहेच, पण आता यासंदर्भात राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीमुळे विद्यापीठाच्या कामकाजातील संशय अधिक वाढला आहे. ...