राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते. ...
नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा प्रकल्प हा केवळ उद्योगपतींसाठी आहे. कोका-कोला कंपनीला ३० लाख लिटर, नव्याने येऊ घातलेल्या कार कंपनीसाठी ६० लाख लिटर आणि अदानी-अंबानीसारख्या ...... ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यातील तीन हजारावर अंगणवाड्या बंद आहेत. या अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालकांना मिळणारे पूर्व प्राथमिक शिक्षण व पोषण आहार ठप्प पडला आहे. गेल् ...
महाराष्ट्रात अजून ३ लाख ६४ हजार कुटुंबांमध्ये वीज आलेली नसून पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेअंतर्गत या सर्वांना वीज जोडणी देण्याचे आव्हान ‘महावितरण’समोर आहे. ...
इंग्लंडमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देणाºया डॉक्टरांसाठी रॉयल कॉलेज आॅफ पीडियाट्रिशियन अॅन्ड चाईल्ड हेल्थ (आरसीपीसीएच-यूके)तर्फे घेण्यात येणारी एमआरसीपीसीएच... ...
महाराष्ट्रातील ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वतंत्र कृषी पर्यटन धोरणाची घोषणा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी केली. नवीन धोरणानुसार कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ...
काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले. ...
मुंबई : कुपोषणमुक्तीचे महत्त्वाचे काम करणा-या अंगणवाडी मातांशी चर्चा करण्याऐवजी सरकार संप चिरडू पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये. लोकशाही मार्गाने सरकार ठोकशाही करणार असेल, तर सर्वांना ठोकून काढू. नाकर्त्या सरकारला वठणीवर आणू, अश ...