मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणारी लोकल दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेचाही खोळंबा झाला ...
रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीवर रायपूर (छत्तीसगड) मध्ये एका आरोपीने बलात्कार केला. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली. ...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संपूर्ण राजकी वर्तुळाला नारायण राणे पुढे काय राजकीय भूमिका घेतात याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणेंनी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. ...
रसगंध : बळीवंत, आषाढ माती, बोलावे ते आम्ही...या कविता संग्रहांतून तर ‘पडझड वा-याच्या भिंती’ या ललित संग्रहातून आपली ग्रामीण ओळख निष्ठापूर्वक जपणारे कवी श्रीकांत देशमुख मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. ...
स्थापत्यशिल्पे : औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी, असा विचार आह ...
बुक शेल्फ : ज्या देशात समता, न्याय, बंधुता हा मानवी मूल्य जपणारा संविधानिक विचारच पुरता झिरपला नाही, जिथे जात विस्तवाचे पापुद्रे खरवडल्याशिवाय मानवी उतरंडच पूर्ण होत नाही. एकीकडे सर्वच सामाजिक चळवळींच्या नाकापुढे सूत धरण्याची वेळ आली आहे, तर दुसºया ब ...
प्रासंगिक : मित्रवर्य प्रदीप राणे यांच्या एकांकिकांच्या पुनरावलोकनानिमित्त ‘प्रयोग मालाडने’ जो हा महोत्सव आणि प्रतियोगिता आयोजित केली आहे त्यासाठी ‘प्रयोग मालाड’ या संस्थेचे, त्यांचे उत्साही कार्यकर्ते, हितचिंतकाचे आणि या उपक्रमात प्राथमिक आणि अंतिम ...