लोकमत न्यूज नेटवर्कसेलू/घोराड : पावसाळ्याचे दिवस संपायला आले तरी तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झालेली नाही. सेलू तालुक्यातील शेतकºयांना शाश्वत शेती करण्यासाठी व बागायती तालुक्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी बोर नदीच्या पात ...
गिमाटेक्स वणी येथील कामगार भगवान गायकवाड यांचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना १ लाख २० हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्यावतीने ...
महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होत असतो. ...
ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ...
गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने रस्त्यावरील खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. ...
गेल्या आठवड्यात या परिसरात दोन तास दमदार पाऊस आला. त्यामुळे आतापर्यंत नाराज असलेला सोमनाथ येथील धबधब्याचा आवाज त्यांच्या वाढलेल्या प्रवाहामुळे खुललेला आहे. ...
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक ...