लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...
आमचे राजकारण खुर्च्यांचे आणि स्वार्थाचे नाही, तर महाराष्ट्रहिताचे आहे. साथ द्यायची ती उघडपणे आणि लाथ घालायची तीदेखील उघडपणे. आम्ही काय आहोत हे येणारा काळच ठरवील. सीमोल्लंघन झालेच आहे. ज्यांना ते दिसले नाही त्यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांनी वेळेत उ ...
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी निवडला आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली ...
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केलेल्या डिजिटायझेशनमुळे महिन्याकाठी ३८ हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाली असून कोणताही अतिरिक्त खर्च न करता हेच धान्य इतर घटकांतील गरजूंना वितरित करणे शक्य झाले आहे ...
स्वच्छ भारताच्या निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी केले. ...
राज्यातील २९ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेच्या १५ हजार ७६६ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी काढले आहेत. ...
खादीवर ५ ते १२ टक्के ‘वस्तू आणि सेवाकर’ (जीएसटी) आकारण्यात येत होता. त्याचा फटका खादी उद्योगाला बसत असल्याने केंद्र सरकारने गांधी जयंतीचे औचित्य साधत खादी कापडावरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...