यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी रासायनिक खताच्या फवा-याने शेतकरी मृत्युमुखी पडले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरविली आहे. ...
शहरातील बेशीस्त पार्किंग व्यवस्था, पोलीस कर्मचाºयांसाठी क्वाटर्स व रावणवाडी तसेच रामनगर पोलीस ठाण्यांच्या बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेतली. ...
गोंदिया तालुक्यातील दतोरा येथे जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या फिडर कॅनलच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी अभिमन्य काळे यांनी नुकतीच केली. ...
अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला. दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. ...
जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. ...
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यास परतीच्या पावसाने गेल्या २४ तासात तडाखा दिल्याने तेथील धरण समुहातून मोठ्याप्रमाणात आज सकाळ पासून विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ...
'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सलमान खान आणि कलर वाहिनी यांच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 'बिग बॉस' शोमधील एका सहभागी कलावंताला धमकाविल्याप्रकरणी आज अदखलपात्र गुन्हा न ...
कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत ...