राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ...
नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे. ...
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...