माता आणि मोबाईल या दोन गोष्टी आज विवाहित मुलींच्या संसाराला धोक्यात टाकत आहेत. अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त होण्यास तर ९० टक्के माताच कारणीभूत आहेत. ...
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’अशी घोषणा केल्यानंतर २१ वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. ...
केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक सेनानी आणि दीक्षाभूमीवर पार पडलेल्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्यात महत्त्वाचे योगदान देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते .... ...
अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे. ...
फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय.... ...
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे..... ...
हजार वर्षांचा काळोख प्रकाशाच्या एका किरणाने नष्ट होतो. तो तेजोत्सव म्हणजेच दिवाळी असं परंपरा सांगते. गोडधोड, कपडेलत्ते, फटाके यांच्याबरोबरच मराठी वाचकांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय असूच शकत नाही. आता तर दिवाळी तोंडावर आली तेव्हा ‘कलाक्षरे’मध्ये दिवा ...