दिवसेंदिवस पिकांवर कीटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढत चालले असून गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही वर्षभरात कीटकनाशकांच्या विक्रीची उलाढाल वर्षाला सुमारे २० कोटी रूपयांच्यावर..... ...
दीपावली सणानंतर रब्बी पिकाच्या पेरणीला जोमात सुरुवात होत असते. धानपट्ट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा चांगला फायदा होणार असल्याची शक्यता.... ...
स्वत:च्या बळावर आपल्या क्षेत्रात कृती करून परिवर्तन करणे ही सामाजिक कार्यकर्त्यांची शक्ती आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिला. ...
अर्वाचीन साहित्यात राष्टÑसंतांचे साहित्य महत्त्वपूर्ण असून मानवतेला साद घालणारे व विश्वबंधुत्वाची भावना रूजविणारे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल यांनी व्यक्त केले. ...
पालिकेच्या सत्तेची चावी हाती येण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू असताना, शिवसेनेने अनपेक्षित झटका दिला. त्यामुळे भाजपानेही आता विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. ...
सिरोंचा तालुक्यात दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ट्रकांद्वारे रेतीची वाहतूक होत आहे. तालुक्यातील आरडा रेती घाटावरून रेती भरून येणारा ट्रक राजन्नापल्ली मार्गावर अचानक बिघडला. ...