पेरणीनंतर पावसाने दिलेली दडी, नंतर अत्यल्प उगवण झालेले सोयाबीन व शेवटी अवकाळी पावसाचा कहर यामुळे हैराण केल्याने कापणीचाही खर्च निघण्याची शक्यता मावळल्याने कळमखार .... ...
जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. ...
भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. ...
जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला. ...
'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...
कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. ...
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली. ...