बौद्ध धम्म हा मानवधर्म आहे. जगातील मानवाच्या कल्याणाचा खरा उपाय म्हणजे बौद्ध धम्म होय. जगात जोपर्यंत शांती राहणार नाही तोपर्यंत जगाचा उद्धार होणार नाही. ...
कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. ...
तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत शनिवारी रात्री कोळसा तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या तस्करांनी खाणीत तैैनात सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत आठ ते दहा पिक-अप वाहनातून कोळसा लंपास केला. ...
सद्धम्म प्रचार केंद्र लोहारा शाखेतर्फे पाच दिवसीय ध्यान साधना धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत सद्धम्म मंगलमैत्री रॅली काढण्यात आली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांना कर्जमाफी, हमीभाव आदिंची हमी दिली होती; मात्र प्रत्यक्षात शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे. ...
येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली. ...