जळगाव: अमर्याद वाळू उपशामुळे खड्डयात पाय घसरुन पडल्याने रामदास श्रीराम गवळे (कोळी) (वय २० रा.खेडी ता.एरंडोल) या तरुणाचा रविवारी दुपारी एक वाजता बुडून मृत्यू झाला. ही घटना धानोरा येथे गिरणा नदी पात्रात घडली. रामदास पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यावरही ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात ...
आशपाक पठाण , लातूर शौचालय बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वारंवार जनजागृती करूनही लातूर जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम झाला नाही. ग्रामीण भागात अजूनही ...
सितम सोनवणे , लातूर ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधारवड असलेल्या उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. ...
जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे. ...
जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही. ...