जालना :शासकीय हमीभाव तूर खरेदी केंद् १५ मार्चपर्यंत सुरु ठेवावे, अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक नीलिमा केरकेट्टा यांना केल्या आहेत. ...
शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते ...