निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे. विकास कामांमुळे भाजपा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल ...
जावळी तालुक्यातील खर्शी-बारामुरे येथील मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली ...