पावसाळ्यात सतत केस भिजल्याने आणि पाय भिजल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. ...
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायव्यवस्था महत्वपूर्ण स्तंभ आहे. मात्र दुर्दैवाने सध्या न्याय व्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ...
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
कतरीना कैफ एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही दुमत नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. पण हे चाहते कधीकधी वैताग आणतात. अलीकडे दिल्ली विमानतळावर कतरीनासोबत असेच काही झाले. ...
India vs Bangladesh: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या संथ खेळावर सध्या सडकून टीका होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही धोनीला अखेरच्या षटकांत साजेशी खेळी करता आली नाही. ...
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली होती तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ...
कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने सजलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कन्फ्युजन. ...