राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा मोठा विस्तार करत गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. आता अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक शस्त्रक्रियाही या योजनांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५ लाख ...
पक्षाचे नेते गंभीर दखल घेणार का? सोमवारी पार पडलेल्या महासभेत पाणी प्रश्न, एनआरसी कंपनीच्या थकबाकी वसूलाचा मुद्दा, फेरीवाल्यांचा प्रश्न आदी विषय पटलावर चर्चेकरीता होता. ...
"महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आतापर्यंत २००० हून अधिक तंत्रज्ञान शिफारशी विकसित केल्या असून त्यात ३२० पेक्षा अधिक वाण आणि ५५ पेक्षा अधिक कृषी औजारे व यंत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढत असल्याने तेलबिया आणि कडधान्य पिका ...