आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
यावर्षी बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९%) बियाणे उपलब्ध आहे. तसेच खरीप हंगाम २०२६ करिता राज्यास ४८.८० लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख मे.टन खते उपलब्ध आहेत. ...
Navi Mumbai Viral Video: नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याचा मस्तवालपणा दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. अधिकाऱ्याने थेट बसमध्ये शिरून बसचालकाला मारहाण केली. ...
Nagpur : राज्यात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रशासन सतर्क ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...
Nashik TCS Case big Update: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा एजाज खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात गुन्ह्याचे गांभीर्य मांडत जामिनाला विरोध केला आहे. ...