आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Lok Sabha Election 2024: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार २० मे रोजी मतदान शांततेत पार पडले . तर मतदारांचा काही भागात उत्साह तर काही भागात अनुत्साह दिसून आला . मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे ग ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी क ...
Nagpur: ‘प्रोफेसर गॅंग’कडून प्रामुख्याने व्हॉट्सअप व टेलिग्रामच्या माध्यमातून हा शेकडो कोटींचा गोरखधंदा चालतो. यासाठी लागणारी बहुतांश सीम कार्ड्स उत्तर प्रदेश व बंगालसारख्या राज्यांमधून मिळविण्यात येतात. विशेषत: गरीब किंवा निरक्षर नागरिकांची कागदपत्र ...
Ibrahim Raisi Death: इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र ३ प्रमुख दाव्यांची सध्या संपूर्ण जगात चर्चा सुरू आहे. ...
Latur: लातूर शहरातील उद्याेगभवन परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. ...
Buldhana News: अवकाळी पावसात वीज पडून एका शेतकर्याला आपला जीव गमवावा लागला. ही घडना खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान घडली. भगवान भास्कर धनोकार ५० असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांना चांगलाच ...
Nagpur: कर्तव्यावर असताना पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते. नागरिकांना सुरक्षित ठेवणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. याच कर्तव्यातून एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूनंतरही समाजाचे भान राखत अवयवदान केले. त्यांच्या या दानाम ...
Amravati News: शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्याना योजनेचा लाभ देवूनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी या ...