लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सर्वात मोठी बातमी! इस्रायलने बदला घेतला; हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला - Marathi News | The biggest news! Israel retaliated; Hamas chief Ismail Haniyeh was killed in Iran Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सर्वात मोठी बातमी! इस्रायलने बदला घेतला; हमास प्रमुख इस्माइल हानिया मारला गेला

Israel killed Hamas chief Ismail Haniyeh: तेहरानमधील हानिया लपलेल्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता. यात हमास प्रमुख हानिया आणि त्याचा अंगरक्षक ठार झाल्याचे म्हटले आहे. ...

LIC New Jeevan Shanti Policy: LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन - Marathi News | LIC New Jeevan Shanti Policy invest money only once Lifetime pension of rs 1 lakh know details and other benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC ची जबरदस्त पॅालिसी, केवळ एकदा पैसे गुंतवा; आयुष्यभर मिळेल ₹१ लाखाची पेन्शन

LIC New Jeevan Shanti Policy : आयुष्यभर पेन्शनची गॅरंटी देणाऱ्या या पॉलिसीसाठी सरकारनं ३० वर्ष ते ७९ वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित केली आहे. या प्लानमध्ये पेन्शनसोबत अनेक बेनिफिट्सही मिळतात. ...

राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आली ही नवीन योजना.. वाचा सविस्तर - Marathi News | A new scheme has been introduced to provide free three gas cylinders per year to the women of the state.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आली ही नवीन योजना.. वाचा सविस्तर

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी mukhyamantri annapurna yojan ...

धागा रक्षणाचा... धारावीमध्ये यंदा बनणार ७५ लाख राख्या! ५ कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | raksha bandhan 75 lakh rakhi will be made in dharavi this year 5 crore turnover is expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धागा रक्षणाचा... धारावीमध्ये यंदा बनणार ७५ लाख राख्या! ५ कोटींची उलाढाल अपेक्षित

राखी गल्ली सजली; पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या ...

Crop Insurance : शेतकऱ्यांनो त्वरा करा! पीक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख - Marathi News | Crop Insurance : Hurry farmers! Today is the last date for payment of crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांनो त्वरा करा! पीक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख

Crop Insurance : राहिलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर यंदाही सरकारने १ रूपयांत पीक विमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.  ...

Nano Fertilizers: शेतकऱ्यांना नॅनो खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन - Marathi News | Nano Fertilizers: Encouraging farmers to use nano fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nano Fertilizers: शेतकऱ्यांना नॅनो खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन

भारत सरकारने खते नियंत्रण आदेश, १९८५ अंतर्गत विशिष्ट कंपन्यांद्वारे उत्पादित नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीची वैशिष्ट्ये अधिसूचित केली आहेत. ...

वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा - Marathi News | 143 people have died due to Landslide in Wayanad Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये मृतांचा संख्या १४३ वर; आणखी एका मोठ्या संकटाचा IMD ने दिला इशारा

Wayanad Landslide : केरळमध्ये झालेल्या भूस्खलातील मृतांची संख्या वाढतच चालली असून शेकडो मृतदेह हाती लागले आहेत. ...

पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच मोठा राडा! अंकिता-निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की, प्रोमो रिलीज - Marathi News | bigg boss marathi 5 ankita prabhu walawalkar and nikki tamboli fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच मोठा राडा! अंकिता-निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की, प्रोमो रिलीज

बिग बॉसच्या घरात पहिल्या नॉमिनेशन टास्कलाच कोकण हार्टेड गर्ल आणि निक्की तांबोळीमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली (bigg boss marathi 5) ...

५७५ प्रकल्पग्रस्तांचा भूखंडाचा वनवास संपेना;  शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार? - Marathi News | exile of 575 project victims from land does not end | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :५७५ प्रकल्पग्रस्तांचा भूखंडाचा वनवास संपेना;  शेतकऱ्यांची प्रतीक्षा कधी संपणार?

विशेष  म्हणजे येथील प्रकल्पग्रस्तांना सहा महिन्यांत साडेबारा टक्के भूखंडांचे वाटप केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गेल्या वर्षी विधान परिषदेत दिली होती. ...