प्राथमिक शिक्षणासाठी ५६ कोटींच्या अर्थसंकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण विभागापुढील आर्थिक पेच संपुष्टात येणार आहे. यासोबतच जिल्ह्याला ...
विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)च्या वतीने येत्या बुधवारी पुण्यात निषेध फेरी, सभा, रिंगण नाटय़ यांद्वारे शांततामय मार्गाने विवेकी आक्रोश केला जाणार आहे ...
संगमनेर : धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी बचाओ समितीच्या वतीने शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेवून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. ...
सारवाडी आणि बांगडापूर परिसरातील गावांत अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर पकडला आहे़ यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे़ या परिसरातील अवैध व्यवसायांवर नियत्रण ठेवण्यासाठी सारवाडी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते १९४८ उद्घाटन झालेल्या ग्रा़पं़ कार्यालयास कलंकित करण्यात आले़ स्वातंत्र्य दिनीच या ग्रा़पं़ कार्यालयात दारूच्या रिकाम्या शिश्या सापडल्याने खळबळ माजली़ ...
कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या २००४ पासून प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ पुणे यांच्यावतीने ११ आॅगस्टपासून धरणे आंदोलन सुरू केले़ मागण्या मान्य न झाल्यास ...
मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण जाहीर झाले; पण तालुक्यातील मराठा समाजाच्या मुलांना आरक्षणाकरिता भटकावे लागत आहे. याबाबतचा अध्यादेश अद्यापही संबंधित विभागांना मिळाला ...