शेअर बाजारात आज सलग सहाव्या दिवशी तेजी राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी जवळपास 30 अंकांनी वधारून 26,420.67 अंक या नव्या उंचीवर बंद झाला. ...
बीड : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे़ पंधरा दिवस पुरेल एवढाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे़ यापुढे पाऊस नाही पडला ...
पाटोदा: येथे नळ योजनेसाठी जेसीबी मशीनद्वारे पंधरा दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. यामुळे बीएसएनएलची केबल वायर तुटली आहे. परिणामी मंगळवारी पाटोदा शहरातील बॅँका, ...
जालना : ३१ जुलै रोजीच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळी प्रश्नावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तलवार म्यान करून ...
भोकरदन : राज्यातील आघाडी सरकारमधील नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी आलेले अनुदान लाटून खाल्ले,खळबळजनक असा आरोप करीत राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर सहा महिन्यांत ...
अंबड :आगामी काळात कौशल्य विकासास अणन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या द्वारेच उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे ...