आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद विधानसभेची आचारसंहिता आॅगस्ट महिन्यात लागणार या धास्तीने जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांनी एका महिन्यात तब्बल ६० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली ...
विधानसभा निवडणुकांच्या तारखा, आचारसंहिता कधी लागणार? जागावाटपाची उत्सुकता, इच्छुकांची घालमेल असे चित्र सर्वत्र असताना मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र निवडणूक प्रचारात बाजी मारली आहे. ...
औरंगाबाद : कलाकुसर, नक्षीकाम व आकर्षक सजावटीची हौस असणाऱ्या सखींसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्त्याचे स्वागत करत सणावाराला सजावटीचे ...
औरंगाबाद : ‘अभिजात’ या शब्दासंबंधी विद्वानांत गैरसमज आहेत. ‘अभिजात भाषा’ याचा अर्थ अभिजनांची भाषा असा नव्हे. प्राचीन, श्रेष्ठ, स्वयंभू आणि कालातीत, ...
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातून दमणकडे बीअर घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकावर विटांचा वर्षाव करीत त्यास गंभीर जखमी करून व चाकूने वार करून १९ हजार रुपये लुटल्याची घटना ...
पूर्व उपनगरांमध्ये सुरपरिचित असलेल्या चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : मघापाठोपाठ निघालेल्या पूर्वा नक्षत्रातही जिल्ह्यात सर्वदूर वृष्टी होत आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून कन्नड तालुक्यातील गडदगड प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे ...