आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरालगतच्या ३२ गावांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बांधकामांना मनाई केली होती ...
औरंगाबाद : एकात्मिक बालविकास सेवेची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी थेट भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या ...
औरंगाबाद : महापालिकेची ७ वर्षांची मेहनत फळाला आली असून, शासनाने पालिकेला ‘ड’ मधून ‘क’ वर्गात पदोन्नती दिली आहे. आज सायंकाळी शासनाने राज्यातील ९ पालिकांसह औरंगाबाद ...
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची आज सायंकाळी नागपूर सुधार न्यासच्या (नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) सभापतीपदी बदली झाली आहे. औरंगाबाद मनपा आयुक्तपदी ...
मुजीब देवणीकर , औरंगाबाद केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविण्यात आले. त्यामुळे त्रस्त उद्योजक आणि सेवाकरदात्यांनी कार्यालय परत औरंगाबादेतच ठेवा, ...