आर्वी आगारातील अनेक बसेस भंगारावस्थेत आहे़ यातील अनेक बसेस कोणत्या गावाला जात आहेत, याबाबतचे फलकही राहत नाही़ बसेस फलकाविनाच धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते; ...
शिकत असताना विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव असू द्यावी. यामुळे आव्हान पेलण्याची ऊर्जा प्राप्त होते. नवीन पिढीत आव्हाने पेलण्याची क्षमता कमी होत असल्याचे बोलले जाते. याकरिता त्यांनी ...
धनगर जातीचा समावेश अनुसूचित जमातीत व्हावा अशी मागणी होत असल्याच्या धर्तीवर गवळी समाजाचाही अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र गवळी समाजाच्या वतीने घेण्यात ...
एन.ए.(बिन शेती) परवाण्याच्या नवीन नियमानुसार एन.ए.धारकाने जमीन वापराचे रुपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहसीलदाराना लेखी स्वरुपात देणे ...
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर रासायनिक खतांचा पुरवठा केल्या जातो. पण या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना कुठेच आढळत नाही. खते बांधावर तर सोडाच ...