प्रत्येक गावात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांसोबत ग्रामवासीयांची ही भूमिका महत्वाची आहे. पोलीस आणि गावकरी एकमेकांचे दुवे आहेत. गावात चालणारे अवैध व्यवसाय ...
सडक अर्जुनी तालुक्यातील शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सत्र प्रारंभी पासून वर्ग ११ व १२ च्या विज्ञान शाखेत प्राध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
ग्रामीण भागातील अनेक गावात विविध समस्या आहेत. गावातील रस्ते, पथदिवे, नाल्या, पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, परिसरातील गावाला जोडणारे रस्ते आदी अनेक समस्यांमुळे नागरिक त्रासून गेले आहेत. ...
गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचा परिसर सध्या औद्योगिक विकासात चांगलाच आघाडी घेत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अदानी वीज निर्मिती प्रकल्पानंतर आता काचेवानी परिसरात सिमेंट कारखाना ...
ग्रामपंचायत केशोरी येथील मागास क्षेत्र अनुदान निधी व महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार निधीतून सुमारे सव्वाचार लाख रुपयांच्या अपहाराचा संशय चौकशी अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. ...
नवरात्रौत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. जिल्ह्यात ५६१ नवदुर्गा तर ५५१ शारदा मूर्ती स्थापन केल्या जाणार आहे. या उत्सवात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त ...
शासनाकडून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीच्या सुमारे तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणावर खर्च करावा, असे शासनाचे निर्देश असले तरी हा नियम राज्यातील एकही ग्रामपंचायत पाळत नसल्याचा ...
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. ...