जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार ...
उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यंदाच्या वर्षात साडेनऊ महिन्यांत शहरात ९०० अपघात झाले असून, यात २२३ नागरिकांचा मृत्यू झाला तर ४४९ जण जखमी झाले. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी ...
औरंगाबाद : शहरातील सेना आणि भाजपातील काही नेत्यांनी विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले आणि गटबाजीच्या, ...
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून ...
हरियाणा आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्लीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ‘नाम आणि काम’ पुढे करून विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे़ ...
खासगी आणि शासकीय इस्पितळांनी ब्रेनडेड झालेल्या रुग्णाची माहिती विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (डीटीसीसी) कळविण्याचे बंधनकारक असताना आतापर्यंत या केंद्राला एकाही ‘ब्रेन डेड’ रुग्णाची ...
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मंगळवारी रात्री ८.३० वाजता मुंबईहून विमानाने नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर त्यांचे महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी स्वागत केले. ...