नांदपूर विभागातील काही शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जोडणीकरिता अनामत रक्कम भरली; पण वीज कंपनीच्या वेळकाढू ...
खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात पावसाच्या लंपंडावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले. यामुळे बी-बियाणे व रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांना अतोनात ...
गतवर्षी तालुक्यातील सात रेतीघाटांचा लिलाव सात कोटी रुपयांमध्ये झाला. रेतीघाट लिलाव घेणाऱ्यांनी पोकलॅँड, बोटीच्या साह्याने अक्षरश: माती लागेपर्यंत बेसुमार रेतीचा उपसा केला. ...
जिल्हा परिषदेच्या पिपरी (मेघे) गटाकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडे असलेली ही जागा राखण्यात त्यांना यश आले. या पोटनिवडणुकीत भाजपचे अविनाश देव यांनी विजय मिळविला. ...
खासगी अनुदानप्राप्त माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्र २०१३-१४ च्या कर्मचारी संच निर्धारणाप्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे अन्य शाळेत समायोजन प्रचलित निमयाप्रमाणे करण्यात यावे, ...
राज्यात ग्राहक चळवळ मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही ग्राहक संरक्षण परिषदांचेच गठण झाले नसल्याची खंत ग्राहक कल्याण सल्लागार ...
येथील रूपेश मुळे नरबळी प्रकाणातील मुख्य आरोपी आसिफ शहा वल्द अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण रा. वर्धा याची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले. ...
ओबीसींची जनगणना व्हावी तसेच शैक्षणिक क्षेत्रासह नोकरीत लोकसंख्येच्या आधारावर नोकरी मिळावी या मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्याचे ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यात ५४१ डॉक्टर काम करीत होते. परंतु १ ते ७ जुलै २०१४ दरम्यान मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपाला या डॉक्टरांनी आपला पाठिंबा दर्शविल्यामुळे ...