या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध रेती चोरीला येथील तहसीलदारांच्या प्रत्यक्ष हात असल्याचा आरोप भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. राजू गैनवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. ...
नरभक्षक प्राण्यांचा मानवावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी भयभित झाले आहे. पिकांची राखण करण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील ...
कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी पैसा कमाविणे योग्य आहे. मात्र सुख-समुध्दी नाहिशी होतपर्यंत धनाचा लोभ करणे व त्याच्या मागे धावणे योग्य नाही. गरजवंताला मदत केली ...
येथील एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून २८ आॅगस्ट २०१४ रोजी केलेली अंगणवाडी सेविका आणि मदतनिस भरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भरती प्रक्रियेत सर्व नियुक्त ...
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत पिकांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. कापूस, सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून पालगाव येथील शेतकरी बाळकृष्ण गणपत आंबटकर ...
चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश ...
गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटाची मुदत ३० सप्टेंबरला संपली आहे. यावर्षी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील १७३ रेतीघाट लिलावासाठी प्रस्तावित केले होते. यापैकी ५८ घाटांचा लिलाव होणार ...
मोदी सरकारने धान शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला, धान उत्पादक शेतकऱ्यांना धानासाठी २५०० रूपये प्रतिक्विंटल देण्याचे आश्वासन निवडणुकीच्या पूर्वी भाजपाने केला होता. परंतु भाव सोडा पण ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने गावखेड्यांना शांततेतून समृध्दीकडे जाण्याची नवी वाट दाखविली आहे. पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने ग्रामस्थांना त्या वाटेवरुन मार्गक्रमण करावयाचे आहे. ...