जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांची नागपूर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे तक्रार केल्यामुळे ...
पुरुषांसह बालगोपाळांना पोट धरून हसायला लावणारा बहुरूपी काळानुरूप नामशेष होत असून ग्रामीण भागाचा बदललेला चेहरा याला कारणीभूत असल्याचे या बहुरूपींचे म्हणणो आहे. ...
अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून ...
महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वागतासाठी वर्धा नगरी सज्ज झाली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमण हटविण्यात आले. काही रस्त्त्यांची डागडूजी करण्यात आली. ...
देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयेच काय शासकीय कार्यालयसुद्धा या अभियानात सहभागी होत आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या हातात झाडू घेऊन ...
आमगाव तालुक्यातील ग्राम घाटटेमनीवासीयांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जगत हायस्कूल मध्ये सुरू असलेले ५ ते ७ पर्यंतचे वर्ग बंद करण्याच्या मागणीसाठी २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेला ...
डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली ...
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार आदर्श गाव योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचा आर्थिक, सामाजिक विकास साधून कायापालट करण्याचा निर्धार आ.राजेंद्र जैन ...
जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यास सुरूवात झाली असली तरीही पाहिजे त्या प्रमाणात या केंद्रांवर धान खरेदी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच अद्याप मार्केटींग फेडरेशन व आदिवासी ...