पाकिस्तानसाठी पाण्याची मोठी समस्या बनली आहे. सध्या ते पुरामुळे झालेल्या नुकसानीसोबत झुंजत आहेत. पण येणाऱ्या काळात ते पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले असणार आहेत. ...
जगात पाण्याचा प्रचंड साठा आहे. अनेक शहरे पाण्याच्या काठावर वसलेली आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की अशी अनेक शहरे आहेत जी काही वर्षांनी पाण्यात बुडतील. ...
Pakistan Water Crisis : पाकिस्तानकडे पाऊस आणि पुराचं पाणी साठवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यातच, भारताने सिंधू नदीचं पाणी अडवल्याने त्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. ...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. ...
१६ जुलै रोजी निमिषाला फाशी होणार होती. मात्र, भारताचे ग्रँड मुफ्ती आणि सुन्नी नेते कंथापुरम एपी अबू बकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपामुळे फाशी स्थगित करण्यात आली होती. ...