लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी आत्महत्या मदत समितीने पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. चार फेरचौकशीत असून एक फेटाळला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक झाली. यामध्ये एकूण दहा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले ह ...
राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...
महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी वीजबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्तीसाठी अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करता येणे सहज सोपे झाले असून मा ...
वारंवार बदलणारे अधिकारी व कर्मचारी मग्रारोहयोतील मजुरांच्या मुळावर उतरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची बोंब वाढली आहे. आधीच कुशलच्या कामाचा निधी नसल्याने मग्रारोहयोतील कामांवर परिणाम होत असताना ही नवी समस्याही मजुरा ...
जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. ...
ग्राहकांना वीजबिल सहजरीत्या भरता यावे, याकरिता महावितरणने इंटरनेटच्या माध्यमातून विविध सुविधा केल्या आहेत. आता यामध्ये वक्रांगी केंद्राची भर पडली असून सदर सेवेचा लाभ घेत वीज ग्राहकांना बिलभरणा करता येणार आहे. जिल्ह्यात एकूण ३५ केंद्रांची स्थापना करण् ...
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाज ...
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा देवून जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्ह्यातील जवळपास ७0 अभियंते सहभागी झाल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. ...