लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.याच अंतर्गत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ट्राकिंग फोर्स, नेहरू चौक, हनुमान मंदिर सिव्हील लाईन, मामा चौक येथे बंदोबस्तात असलेल् ...
जिल्ह्यात आढळलेला कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या ख ...
गोंदिया तालुक्यातील गरजू व्यक्तींची यादी व त्यांच्या मदतीसाठी दोन कर्मचारी सुध्दा दिले. यानंतर समितीच्या सेवा कार्याला २६ मार्चपासून सुरूवात झाली. समितीतर्फे सुरूवातीला गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप सुरू करण्यात आले. जवळपास अडीच हजार गरजूवंताना अन्नधा ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केशोरी येथे स्थापित संविधान प्रभाग संघ व परिसरातील विश्वास ग्रामसंघ (केशोरी), तिरंगा ग्रामसंघ (गार्डनपुर), एकता ग्रामसंघ (तुकुम-साय.), आदर्श श्रमदिशेला व इतर सहा ग्रामसंघांनी ३१६ गरजूंना सामाजिक बांधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम परसोडीटोला येथील काही युवक मजुरीच्या कामासाठी आंध्रप्रदेशात गेले होते. मात्र, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ... ...
शेतीतून आपला संसार सावरण्यासाठी व शेतीतून उत्तम उत्पादन कसे घेता येत हे पटवून देण्यासाठी त्यांनी बागायती शेती करण्याचा मार्ग पत्करला. पारंपारीक धानाची शेती परवडत नसल्याने त्यांनी बागायती शेती करण्याचा संकल्प केला. परंतु बागायती शेती करणे आपल्याला जमे ...
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इस ...
देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तास ...
लॉकडाऊन काळात तेंदूपत्ता संकलन सुद्धा बंद करण्यात आले होते. यामुळे चार जिल्ह्यातील लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट निर्माण झाले होते. या बाबीची दखल घेत मुख्यमंत्राकडे बंदी उठविण्याची शिफारस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत मोह ...
गोंदिया जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तर यापुढेही जिल्हा कोरोनामुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यामुळे काहीजण जिल्ह्यात प्रवेश करण्यास ...