मामा चौकातील इजाज यांची मोटार सायकल जळाल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. ...
आमसभेतील विषयांचे टिपण ऐनवेळी आदल्या दिवशी देण्यात आल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षातील सदस्यांनी नगर परिषदेच्या पहिल्याच आमसभेत विरोध दर्शवित कामकाज होऊ दिले नाही. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाने ३१ मार्चच्या स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. ...
पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे, ...
जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे. ...
तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २००८ पासून सार्वजनिक ठिकाणी ...
जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शेकडो पद रिक्त आहेत. ...
वनविकास महामंडळाच्या दुर्लक्षीतपणामुळे तालुक्यातील घनदाट जंगले आता आगीच्या विळख्यात सापडले आहेत. ...
जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होत असून अशात गावांत शिरतात व त्यांची शिकरही होते. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे दुर्ग ते रसमडा दरम्यान तिसऱ्या ट्रॅकच्या विस्ताराचे कार्य प्रगतीपथावर आहे. ...