शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवार ...
चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक बेरोजगार युवक पदव्या घेऊन बसून आहेत. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आले नाही. भाजप सरकारने देशाचे पार वाटोळे केले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
येत्या ११ एप्रिलला होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी मंगळवारी विराम दिला. ...
लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात ...
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. ...
कॉंग्रेसने देशावर ६० वर्ष राज्य केले. कॉंग्रेसच्या स्थापनेपासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकात गरिबी हटाओचानारा दिला. मात्र गरिबी काही हटली नाही. कॉंग्रेसची ही गरिबी हटाओ घोषणा केवळ एप्रिल फुल असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी ...
पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला. त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीवर मतदार मोहोर उमटवतील आणि लोकसभा क्षेत्रातुन हंसराज अहीर बहुमताने विजयी करतील, असा विश्वास अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला. पोंभ ...
जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्यामार्फत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे. तसेच १८ वर्षांवरील सर्व महिला, युवक-युवती, वृध्द, अपंग यांनी मतदान करण्यासाठी येत्या ११ एप्रिलला बाहेर पडून मतदानांचा हक्क बजावून राष्ट्रीय महोत्सवात निर्भ ...