सुक्ष्म गुंतवणूक निधीअंतर्गत ग्राम संघाना चांदा क्लबवर आयोजित कृषी प्रदर्शन व सरस महोत्सवामध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेशाचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. ...
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे ...
कृषी व्यवसाय हा संवेदनशील व्यवसाय आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान वापराचे ज्ञान पोहोचविण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठे शेतकºयांच्या आर्थिक क्रांतीची केंद्र झाली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान, विषमुक्त शेती, क्लस्टर निर्मिती, जोडधंद् ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची जनसंघर्ष यात्रा शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. चंद्रपूरसह चिमूर, ...
राज्य विज्ञान शिक्षण संस्था व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ४४ वे जिल्हास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन माऊंट सायन्स महाविद्यालय येथे घेण्यात आले. या प्रदर्शनात एकाहून एक सरस प्रतिकृती विद्यार्थ्यांना सादर केल्या होत्या. यात प्राथमिक गैर आदिवा ...
जिल्ह्यातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजच्या स्थळी ७.५० मीटरपेक्षा जास्त खोलीवर कठीण भूस्तर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता देण्याचा ठराव ...
सुयशासाठी प्रत्येक व्यक्ती व युवक-युवतीने निरोगी जीवनाची कास धरावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयातील बॅडमिंटन कोर्टाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ...
‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रधानमंत्र्यांनी सुरु केलेली आयुष्यमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरिबांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. ...
विदर्भ राज्याच्या मागणीकरिता सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतून काढण्यात आलेल्या विदर्भ राज्य महानिर्माण यात्रेचे शहरात शुक्रवारी आगमन झाले. नागरिकांनी ढोलताशे व फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेचे स्वागत केले. ...