स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे. ...
१९९५ मध्ये मी प्रथम आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेलो. तेव्हापासून आजतागायत घुग्घूसवासीयांनी भरभरून प्रेम दिले आहे. या शहराच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. ...
निवडणुका आल्या की भाजपाला राम आठवतो. रामाच्या नावावर खोटं बोलण्याचा धडाका भाजपा नेत्यांनी लावला आहे. जे रामाचे होऊ शकले नाही, ते जनतेचे काय होणार, असे प्रतिपादन विधीमंडळ उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना ... ...
शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिप ...
कुशाग्र बुद्धिमत्ता, सहनशीलता, एकाग्रता ही नैसर्गिक देणगी मुलींना मिळाली आहे. मुलींनी संशोधन व नावीन्यपूर्ण प्रयोगामध्ये स्वत:ला झोकून द्यावे. गुणवत्तेचा उपयोग समाजाच्या भल्याकरिता करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढे यावे, या हेतूने मुलींसाठी जिल्ह्या ...
डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्याला असलेल्या खडकी येथील कोलाम गुड्यात ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर यश मिळाल्याने कोलाम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना अनुभवण्यासाठी, कृषी क्षेत्रात झालेले वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी आणि रानमेव्याचा, देशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी चंद्रपूरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी रविवार आपल्या कुटुंबासह कृषी प्रदर्शनामध्ये घालवावा. ...