वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासना ...
केंद्र सरकारच्या स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील जनतेच्या सदृढ आरोग्यासाठी येथील चांदा क्लब ग्राऊंडवर १७ व १८ जानेवारी र ...
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी बुधवार दि ...
रुग्णांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने शासनाने मोठा गाजावाजा करीत रुग्णवाहिका सुरु केल्या. मात्र या रुग्णवाहिकेमध्ये ‘बाय पॅप’ मशिनचा अभाव असल्याने रुग्णाला नेताना अडचण जात आहे. परिणामी अनेक रुग्णांचा जीव गेल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्व रुग्णवाहिके ...
व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे ...
लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे. ...
जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रूपये कृषी यांत्रिकीच्या साहाय्याने मिळवत असलेल्या विनोद मारूती कोटकर यांना ‘वाह, छ ...
महाराष्ट्रातील युवकांच्या गळ्यातील ताईत असणारे आणि आपल्या प्रेरणादायी वक्तृत्वामुळे अनेकांच्या आयुष्याचा कायापालट करणारे कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील स्पर्धार् परीक्षा इच्छुक विद्यार्थ्यांशी १६ जानेवारीला सं ...