द.पू.म.रेल्वे बिलासपूर विभागाचे महाप्रबंधक सुनीलसिंह सोहीन यांनी नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनची तपासणी केली. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या या रोगनिदान महामेळाव्यातील गंभीर रूग्णांचा उपचार पूर्ण करण्याचे दायित्व घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली. ...
चंद्रपूर ही वाघांची भूमी आहे. येथील वाघांनी माझे आयुष्य मी स्वत: बदलेल अशी धारणा ठेऊन स्वत:च्या आयुष्याची ब्ल्यु प्रिट तयार करावी, स्वत:वर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्यासाठी पेटून उठा, असा यशाचा मुलमंत्रच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नागरे ...
भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. ...
बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे दीड महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बाखर्डीला डावलून अखेर निमणी येथे स्पर्धा घेण्याचे ठरल्याने मुलांना शाळेत पाठविण्यास बाखर्डी येथील पालकांनी नकार दिला आहे. ...
शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न क ...
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, सास्ती, गोवरी डीप, पोवनी-०२, खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळप्रदूषण होत आहे. परिणामी कोळशाच्या उडणाऱ्या धुळीने वेकोलित काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे ...
महानगरपालिका आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारपासून शहराच्या विविध वॉर्डांमध्ये मोफत बाह्यसंपर्क आरोग्य व असंसर्गजन्य रोगनिदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्र. ५ तुकूम महापौर अंजली घोटेकर यांच्या हस ...
केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करत आहे. उत्पादन वाढावे, मार्केटिंग, पॅकेजिंगपासून तर रास्त भाव मिळावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. शेतीला प्रतिष्ठा देण्याचे व उत्तम मिळकतीचे साधन बनविण्याचा प्रयत्न केंद् ...
वन्यजीव प्राण्यांमध्ये आपुलकीची भावना असते, हे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानवी जीवनात स्नेह, आनंद, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तशा वन्य प्राण्यांमध्येही या भावना उपजत असता. मात्र मानव- वन्य जीव संघर्ष वाढू लागला. याला आळा घालण्यासाठी शासना ...