यापूर्वी जिल्ह्यातील राजुरा व साखरी येथे २४ फेब्रुवारीला मोहीम राबविण्यात आली होती. आज राज्य शासनाने चंद्र्रपूर, धुळे, हिंगोली, वाशिम, उस्मानाबाद अशा पाच जिल्ह्यांमधील याद्या जाहीर केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने सायंकाळी यादी डाऊनलोड करण्याचे काम सुर ...
कर्मचारी हा प्रशासनाचा कणा आहे. चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी विकासकामांना गती प्राप्त करून देत असतात. कर्मचाºयांनी स्वत:ला झोकून देऊन काम केल्यास प्रशासनात चैतन्य फुलते, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. ...
उमरवाही उमा नदी घाटावरून पर्यायी उपाय करण्यात आला. रत्नापूर या गावासाठी एकमेव पाणी पुरवठ्याचे साधन आहे. आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात हातपंप व-विहिरी असल्यातरी सर्व ठिकाणी खाणे पाणी आहे. गावाशेजारी शेतामध्ये विहिरी आहेत. त्याठिकाणी गोडे पाणी आहे. ...
वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधता यावा, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाला तालुक्यात रस्त्याच्या दुतर्फा व पडिक जमिनीवर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार ...
दुधामधील भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार असून दूध उत्पादक शेतकरी, संकलन केंद्र, दुधावरील प्रक्रिया केंद्रे या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरि ...
२०१५-१६ पासून चंद्रपूर महानगर पालिकेने नागरिकांवर मनमानी व भरमसाठ मालमत्ता कर लादला होता. त्यावेळी झालेल्या जनआंदोलनास शांत करण्यासाठी मनपाने २०१५-१६ साठीचा कर जुन्याच दराने घेतला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु २०१६-१७ पासूनच्या करात मात्र बेकायदेश ...
सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलीं ...