चंद्रपूर महानगर पालिकेकडून दरवर्षी अत्यावश्यक बाबींवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. प्रामुख्याने कर्मचारी व सेवानिवृत्तांच्या वेतनासाठी सर्वाधिक निधी आरक्षित ठेवावा लागतो. शिवाय, शहरातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अन्य कामांसाठी न ...
देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश ...
जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शाळांतर्गत जिल्ह्यात पाच हजारांवर शिक्षक आहे. या शिक्षकांचे दरवेळी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेतन होते. मात्र यावेळी दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी वेतन झालेच नाही. प्रत्येक वर्षामध्ये मार्च महिन्यामध्ये ...
शेत जमीन मोजणीचा कारभार आजही काही प्रमाणात इंग्रजांनी अंमल केलेल्या नियमानुसारच चालतो. कुटुंबातील सदस्यांचे विभाजन झाले तर शेत जमिनीचे पोटहिस्से पडतात. या जमिनीची मोजणी करण्यासाठी तलाठ्यांपासून प्रक्रिया पूर्ण करत संबंधित हिस्सेदाराला भूमी अधीक्षक का ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दु ...
नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता आणली आणि आभियानानंतरही स्वच्छता कायम ठेवण्यात यशस्वी झालेत, त्याचा काही फायदा कोरोना संक्रमणात त्या शहराला, कोरोनापासून दूर राहण्याचा झाला आहे. बल्लारपूर तालुक्यातही यामुळे काही प्रमाणात फायदा झाला. बल्लारपूर शहरा ...
मध्यम कालावधीच्या धान पिकाची लागवड केल्यास धानपीक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत काढणीस येते. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता कमी व मध्यम कालावधीच्या बियाण्याची लागवड केल्यास अपेक्षित उत्पन्न वाढून रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यां ...
राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस ...
वरोरा-चिमूर मार्गालगत वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या सालोरी उपक्षेत्रात सन २०१९ मध्ये राखीव वन कक्ष ४ अ मध्ये कार्यक्रमांतर्गत लावण्यात आले रोपे मोठे व्हावे, त्याला कुठलीही इजा पोहचू नये, याकरिता हजारो रूपये खर्च करून जाळीचे कुंपनही करण्यात आले आहे ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बंद ठेवण्यात आलेल्या एसटी बसेस २२ मे पासून सुरू करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक सिटवर एक व्यक्ती या प्रमाणे एक एसटी बसमध्ये २२ प्रवाशी बसविण्यात येत आहे. यामध्ये ६५ वर्षावरील, दहा वर्षाच्या खालील मुले व गर्भवत ...